Posts

सांगा पाहू मी कोण? VSK बद्दल थोडे काही...

Image
  सांगा पाहू मी कोण? माझ्या नावाचे पहिले अक्षर वे गवान प्रवास करणारे‌‌ आहे, परंतु‌‌ हळूच,मंद‌ करणारे नाही. माझ्या नावाचे दूसरे अक्षर दि गांबर , भगवान महादेव सारखे पवित्र आहे, परंतु दानवाप्रमाणे अपवित्र नाही. माझ्या नावाचे तिसरे अक्षर का मात व्यस्त राहणारे‌‌ आहे, परंतु रिकामटेकडे नाही. माझ्या नावाचे चौथे‌‌ अक्षर‌ प्रवाशांना स मजून उमजून घेण्यासारखे आहे, परंतु चिडचिडेपणा करणारे नाही. माझ्या नावाचे पाचवे अक्षर चि रंतन तेवत राहणारे आहे, परंतु विझणारे नाही. माझ्या नावाचे सहावे अक्षर न मस्कार करणारे, आशीर्वाद घेणारे आहे, परंतु अशूभ, अमंगल नाही. माझ्या नावाचे सातवे अक्षर खा स इतरांची देखभाल‌ करणारे आहे, परंतु असुरक्षित पणा देणारे नाही. माझ्या नावाचे आठवे‌अक्षर मं गलमय,आनंदी‌‌ ठेवणारे आहे, परंतु रडवणारे नाही. माझ्या नावाचे नववे‌ अक्षर क मळा सारखे फुलवणारे‌‌ आहे, परंतु काट्याप्रमाणे‌ टोचणारे‌ नाही, माझ्या नावाचे दहावे‌अक्षर‌ र णांगणात लढणारे आहे, परंतु शांत बसणारे नाही. सांगा पाहू मी कोण? उत्तर -वेदिका सचिन‌ खामकर 🙏🏻🌸🙏🏻
Image
  भारतातील नागपंचमी पूजेचे विविध रूपे जाणून घ्या VSK Tours च्या खास ब्लॉगमध्ये 09-08-2024 नागपंचमी हा सण भारतात कश्या विविध प्रकारे साजरा केला जातो. आणि या सणाची परंपरा आणि महत्व, तसेच या सणाचे अध्यामिक महत्व जाणून घ्या VSK Tours च्या या विशेष नागपंचमी Special Blog मध्ये. नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सणांपैकी एक महत्वाचा सण मानला जातो. श्रावण महिन्यातील सणांची सुरवात नागपंचमी पासून होते. नागपूजा करर्ण्याची सुरवात हि श्री कृष्ण कालखंडापासून झाली, कालिया या नागाचा श्री कृष्णाने वध केला. आणि त्या दिवसापासून नागपूजा करण्यास प्रारंभ झाला. मुख्यातः नागपंचमी हा शेतकऱ्यांचा सण म्हणून ओळखला जातो, याचे कारण असे आहे कि नाग हे शेतामध्ये आपले वारूळ बनवतात आणि शेतातील किडे आणि किटाणूंना खातात, म्हणजे एक प्रकारे नाग हे शेतीचे रक्षणच करतात. नागपंचमी या सणाचे अध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्व वेगवेगळे आहे. भारतातील प्रत्येक राज्यातील संस्कृतीनुसार हा सण साजरा केला जातो. या ब्लॉग मध्ये आपण जाणून घेऊया भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये कश्या प्रकारे नागपंचमी हा सण साजरा केला जातो.  महाराष्ट्रमध्य...
Image
 #vsktoursandtravels_traveldiaries  माझे आई बाबा गोवा येथे गेले होते जायच्या आधी त्यांनी एक रील बघितलं होत आजकाल सगळेच एखाद्या ठिकाणी जायच्या आधी तिथले व्हिडिओ, रील्स बघतात, माहिती घेतात मग जातात   , रील एका किल्ल्याबद्दल होतं किल्ल्याच नाव आहे बेतूल ! रील खूप छान  होतं , रील्स मध्ये त्यांनी अतिशय छान वर्णन केलं होतं त्या किल्ल्याचे वेगवेगळ्या अँगल्स नी शूट करून व्हिडिओ एडिटिंग करून अतिशय चांगल्या प्रकारे समजावलं होतं कि, तिथे कसा जायचं?, तिथे गेल्यावर काय दिसेल , कसा नजारा दिसेल , नदी आणि समुद्राचा संगम दिसतो अतिशय सुंदर नजर बेतूल किल्य्यावरुन दिसतो . गूगल वरून पत्ता मिळाला, गाडी घेऊन ड्राईव्ह करत सगळे तिथे पोहोचले, रस्त्यानी येणारे जाणाऱ्यांनी पण थोडी मदत केलीच , एक खूप मोठा चढ चढून गेल्यानंतर रील मध्ये दाखवलेल्या जागेवर ते पोहोचले , आणि तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं कि जेवढी जागा रील  मध्ये दाखवली होती तेवढाच तो किल्ला आहे (शिल्लक !) बाकी काहीही नाही !! " किल्ला " या शब्दाच्या अंतर्गत आपल्या डोळ्यांसमोर जे काही उभा राहतं त्यापैकी फक्त एक बुरुज दिसतो...